रत्नागिरीगणपती बाप्पा मोरया.पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात सात...

गणपती बाप्पा मोरया.पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात सात दिवशीय बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

27 ऑगस्ट रोजी वाजत गाजत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक लाख 65 हजार घरगुती तर 26 ठिकाणी सार्वजनिक बाप्पांचे आगमन झाले होते.

सात दिवस मनोभावे सेवेनंतर मंगळवारी जवळपास 1 लाख घरगुती तर 16 सार्वजनिक गणपतीचे समुद्र आणि नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आले.. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी बाप्पाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...