हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. बाबर शेख बाबांच्या वार्षिक उर्स करीता महाराष्ट्राच्या विविध भागातुन लाखो भाविक हातीस येथे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात आणि प्रसन्न होऊन जातात..
हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे.
