काल मध्यरात्री रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला असल्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.. रत्नागिरी शहर आणि लगत फक्त वेगवान वारे वाहत होते तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली..
काल मध्यरात्री रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला असल्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे..
