खेडखेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू...

खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे .

खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे . परिस्थिती जवळपास पूर्व पदावर असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहेत असे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...