रत्नागिरीप्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या...

प्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे

प्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी संबंधित इंजिनिअर व स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर चर्चा केली. यावेळी पाणी घरांमध्ये शिरू नये यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या

Breaking News

सावर्डे विद्यालयात व्यसनमुक्तीचा संकल्प ,विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त भारतासाठी शपथ

सावर्डे विद्यालयात व्यसनमुक्तीचा संकल्पविद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त भारतासाठी शपथ; जनजागृतीचा...