रत्नागिरीमुंबई गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे भीषण अपघात

मुंबई गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे भीषण अपघात

मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरकोंड गावात जाणाऱ्या प्रवाशांच्या महिंद्रा माराझो गाडीचा अपघात होऊन एक प्रवासी मृत्यूमुखी तर एक जण गंभीर जखमी, तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत या मध्ये दोन महिलांचा समावेश,

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...