या कार्यक्रमात 100 विद्यार्थी सहभागी झाले असून वारकरी वेश परिधान करून उत्साहात दिंडी चींचघर ग्रामपंचयत येथे नेण्यात आली गावातील सदस्य सरपंच,उपसरपंच, व ग्रामंचायत कामगार यांचाही समावेश होतो. गावातील नदिलगत , रस्त्या शेजारी विविध स्थानिक जातीची 50 वृक्ष लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वन विभागाचे वनपाल श्री .एस एस सावंत वनपाल मोबाईल स्कॉर्ड वन रक्षक श्री .कृष्णा इरमाल, वन रक्षक राहुल कुंते उपस्थित होते. वन पाल एस एस सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
