रत्नागिरीलोकमान्य टिळक यांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांना अभिवादन

*रत्नागिरी, दि. २३ स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी भिष्म गर्जना करुन इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी व
अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गालांडे यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...