सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील किसन अहिर विद्यालयाची विद्यार्थिनी सिमरन शहानवाज शेख हिने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवुन महाराष्ट्रात एक आगळावेगळा विक्रम केला असल्याने तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…
सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील किसन अहिर विद्यालयाची विद्यार्थिनी सिमरन शहानवाज शेख हिने दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवुन महाराष्ट्रात एक आगळावेगळा विक्रम केला असल्याने तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…
