ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि हा एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मतेला प्रेरणा देणारा संदेश आहे रत्नागिरी ही सुफी संताची भुमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी हिंदू मुस्लिम अनेक सण एकत्रित साजरे करीत असतात.. गणपती उत्सवात तर अनेक मुस्लिम बांधव बाप्पांच्या मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करून धार्मिक एकोपा जपण्याचे काम करीत असतात–