महाराष्ट्रगेल्या सुमारे दोन ते अडीच वर्षां पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

गेल्या सुमारे दोन ते अडीच वर्षां पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्यात याव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असल्याने आता महानगर पालिका जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

गेल्या सुमारे दोन ते अडीच वर्षां पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्यात याव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असल्याने आता महानगर पालिका जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे… या निवडणूका पावसाळ्यात घेणे शक्य नसल्याने त्या सप्टेंबर किंवा आक्टोबंर महिन्यात घेतल्या जातील असे शासना कडुन बोलले जात आहे..

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...