रत्नागिरीरत्नागिरी सह जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

रत्नागिरी सह जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

अनेकांनी आणि खास करून मच्छिमारांनी तसेच कस्टम व पोलीस विभागा तर्फे समुद्राला श्रीफळ अर्पण करून पुजा करण्यात आली..

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मासेमारी सुरू झाली असली तरी समुद्र मात्र अशांत असतो परंतु नारली पौर्णिमे नंतर मात्र समुद्र शांत होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर समुद्राला शांत करण्यासाठी भगवती बंदर. मिरकलवाडा मांडवी भाट्ये पांढरा समुद्र सह विविध समुद्रात अनेकांनी श्रीफळ वाढवून समुद्राला शांत राहण्या साठी मनोभावे पूजा केली.

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...