27 ऑगस्ट रोजी वाजत गाजत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक लाख 65 हजार घरगुती तर 26 ठिकाणी सार्वजनिक बाप्पांचे आगमन झाले होते.
सात दिवस मनोभावे सेवेनंतर मंगळवारी जवळपास 1 लाख घरगुती तर 16 सार्वजनिक गणपतीचे समुद्र आणि नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आले.. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी बाप्पाला निरोप देण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती