कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अखेर राजापूर येथे थांबा झाला मंजूर.राजापुर वासियांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.. नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे गाडीला राजापूर येथे थांबा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून राजापुर वासिय खुप प्रयू करीत होते. परंतु त्यांना त्यात यश येत नव्हते अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्यांनी ही तातडीने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर येथे नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे गाडीला स्टॉप मंजूर करीत आहोत असे लेखी कळविले आहे…
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अखेर राजापूर येथे थांबा झाला मंजूर.राजापुर वासियांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार..
