खेडखेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू...

खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे .

खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे . परिस्थिती जवळपास पूर्व पदावर असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहेत असे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...