रत्नागिरीमंगळवार पासून बारावी ची परीक्षा सूरु झाली आहे

मंगळवार पासून बारावी ची परीक्षा सूरु झाली आहे

मंगळवार पासून बारावी ची परीक्षा सूरु झाली आहे.ही परिक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून शासन आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय या परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी भेट देऊन कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेतला..‌

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...