रत्नागिरीमुंबई गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे भीषण अपघात

मुंबई गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे भीषण अपघात

मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरकोंड गावात जाणाऱ्या प्रवाशांच्या महिंद्रा माराझो गाडीचा अपघात होऊन एक प्रवासी मृत्यूमुखी तर एक जण गंभीर जखमी, तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत या मध्ये दोन महिलांचा समावेश,

Breaking News

पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची परीक्षा केली रद्द

पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची...

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन ‘BM’ मालिकेचा शुभारंभ

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन 'BM' मालिकेचा शुभारंभ; पसंतीचे क्रमांक...