रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 15 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालकांकडुन सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आला. या सर्वांचा महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग.पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे.अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 15 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालकांकडुन सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आला.
