राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पत्नी सौ वर्षा किरण सामंत यांच्या सह रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पाली नंबर 1 या केंद्रांवर जाऊन मतदान केले.आणि इतरांना ही मतदान करण्याचे आवाहन केले.. मतदान हा आपला हक्क आणि अधिकार असल्याने प्रत्येक मतदारांनी तो बजवायलाच हवा कारण त्यामुळे आपली लोकशाही अधिक बळकट होते
राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पत्नी सौ वर्षा किरण सामंत यांच्या सह रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पाली नंबर 1 या केंद्रांवर जाऊन मतदान केले.
