पावसाळी हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आदींनी रत्नागिरी शहरातील नालेसफाई च्या कामाची पाहणी केली..
रत्नागिरी शहर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.त्यामुळे आता येथे लवकरच भुयारी गटारे होणार असल्याचे बोलले जात आहे
